विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
गुरुवार, २० जुलै, २०१७
बुधवार, १९ जुलै, २०१७
बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!
बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!
कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?
कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?
बुधवार, १२ जुलै, २०१७
अबोल लेखणी अबोल कुंचला....!

भावपुर्ण श्रद्धांजली....!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







