बा विठ्ठला तुझाच ह्यो विटाळ....!
कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?
कृपादृष्टी व्हावी म्हणून तसबीरीला रोज साफसुफ करून गंध फुल वाहून पुजा अर्चा केली जाते अन् काही दिवसानी अनामिक भितीपोटी तर कधी वास्तूतज्ञाचे सल्ल्यानुसार तीच तसबीर बदलत त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नदीत फेकून सुटकेचा निश्वास टाकला जातो तेव्हा दुखावणाऱ्या धार्मिक भावना बोथट कशा होतात..?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा