बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

जय जिजाऊ जय शिवराय...!


  
   कर्तृत्व असाधारण असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर पुतळ्यांचे देखील महत्व वाढते पण असामान्यपण समजायला जीवंतपणीचा संघर्ष महत्वाचा असतो. जन्म सार्थकी लागला म्हणजे काय हे महारांजाचे चरित्र अन् चारित्र्य अधोरेखित करते. ज्यांच्या एकाच आयुष्यातील दैदिप्यमान कामगिरीचा नुसता विचार जरी केला तरी दमल्या सारख होतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात केलंय ही गोष्टच अचंबित अन् तेव्हढीच प्रेरीत करते. दुरदृष्टी,लढवय्या अन् निस्वार्थी शासक अश्या वृत्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेला मानाचा मुजरा...!
जय जिजाऊ जय शिवराय...!






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा